या उपक्रमांतर्गत स्थानिक प्रजातींची मोठ्या प्रमाणावर लागवड, फुलपाखरू उद्यान आणि औषधी वनस्पतींची बाग, सौरऊर्जेवर चालणारे पादचारी मार्ग, जैवशौचालये, जैवविविधता तलाव तसेच सर्क्युलर इकोलॉजीच्या तत्त्वांवर आधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर: वातावरणाचा विचार करता संवेदनशील असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात स्थानिक जैवविविधता पुन्हा साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये एनआयटी जमशेदपूरचा दीक्षांत समारंभ
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये आज (29 डिसेंबर, 2025) झारखंडमधील जमशेदपूर येथे एनआयटी जमशेदपूरचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, सध्याच्या युगातील तांत्रिक बदलांचा वेग अभूतपूर्व आहे. हे बदल नवीन संधी निर्माण करत असले तरी, ते नवीन आव्हानेही निर्माण करीत आहेत. तांत्रिक …
Read More »उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पुद्दुचेरी विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभाला केले संबोधित
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पुद्दुचेरी विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले. हे पदवीधर ‘विकसित भारत @2047’ चे शिल्पकार आहेत असे वर्णन त्यांनी केले. दीक्षांत समारंभ हा केवळ शैक्षणिक यशाचा उत्सव नाही, तर अधिक मोठ्या …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन आणि दूरदृष्टीला अभिवादन करणाऱ्या नमोत्सव या भव्य मल्टीमीडिया सांगितिक महोत्सवाने अहमदाबाद झाले मंत्रमुग्ध
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025. अहमदाबादसाठी काल ‘नमोत्सव’ या भव्य सादरीकरणामुळे कालची संध्याकाळ म्हणजे अभिमान, संस्कृती आणि प्रेरणेचा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. नमोत्सव या एक भव्य संगीतमय मल्टीमीडिया कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन, नेतृत्व आणि त्यांच्या दूरदर्शी प्रवासाचे गुणगान करण्यात आले. ‘संस्कारधाम’ द्वारे आयोजित या 3-दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रेक्षकांनी तुडुंब …
Read More »आयएनएसव्ही कौंडिण्यने आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला केली सुरुवात
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या, पारंपरिक शिवणकाम केलेल्या जहाजाने ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ने 29 डिसेंबर 2025 रोजी गुजरातच्या पोरबंदरहून ओमानमधील मस्कतच्या दिशेने आपल्या पहिल्या परदेशी सागरी प्रवासाला सुरुवात केली. ही ऐतिहासिक मोहीम भारताच्या प्राचीन सागरी वारशाला पुनरुज्जीवित करण्याच्या, तो समजून घेण्याच्या आणि एका प्रत्यक्ष सागरी प्रवासाद्वारे वारशाचा गौरव …
Read More »नोव्हेंबर 2025 मधील औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा त्वरित अंदाज आणि वापर आधारित निर्देशांक जाहीर (पायाभूत वर्ष 2011-12=100)
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025. उत्पादन क्षेत्रातील 8.0 टक्के वाढीमुळे, नोव्हेंबर 2025 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने वर्षांगणिक पातळीवर 6.7 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. या वाढीअंतर्गत प्रामुख्याने मूळ धातू आणि धातूच्या उत्पादनांची निर्मिती, औषधनिर्माण आणि मोटार वाहने ही क्षेत्रे आघाडीवर आहेत. पावसाळा संपल्यामुळे आणि लोह खनिजासारख्या धातू खनिजांच्या उत्पादनात झालेल्या भरभक्कम …
Read More »राष्ट्रपतींनी आयएनएस वाघशीर या पाणबुडीमधून केला प्रवास
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पश्चिम किनाऱ्यावर पाणबुडी आयएनएस वाघशीरमधून पाण्याखालून प्रवास केला. नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी यावेळी राष्ट्रपतींसोबत होते. त्यांनी आज (डिसेंबर 28, 2025) कर्नाटकातील कारवार नौदल बंदर येथे पाणबुडीमध्ये प्रवेश केला. सुमारे 2 तास चाललेल्या या फेरीदरम्यान त्यांनी पाणबुडीतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (129 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025 माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. ‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत, तुमचं अभिनंदन. काही दिवसातच 2026 हे वर्ष सुरू होणार आहे आणि आज जेव्हा मी तुमच्याशी बोलत आहे, गेल्या संपूर्ण वर्षाच्या आठवणी मनात पिंगा घालत आहेत – अनेक छायाचित्रे, अनेक चर्चा, अनेक उपलब्धी, ज्यांनी देशाला …
Read More »शांती विधेयकाची मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या विज्ञान सुधारणांपैकी एक म्हणून इतिहासात नोंद होईल – डॉ. जितेंद्र सिंह
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025. शांती (एसएचएएनटीआय) विधेयकाची मोदी सरकारच्या विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक म्हणून इतिहासात नोंद होईल, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. संसदीय चर्चांमध्ये सुधारणा प्रामुख्याने सार्वजनिक कल्याण योजना आणि प्रशासनात्मक उपायांपुरत्या मर्यादित राहिल्या असल्या, तरी देशाची दीर्घकालीन …
Read More »प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवासी सहाय्यता नियंत्रण कक्ष (PACR) केला स्थापन
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राने गेल्या दशकात, विशेषतः गेल्या अकरा वर्षांत, अभूतपूर्व वाढ अनुभवली असून प्रवासी वाहतूक आणि संपर्क व्यवस्थेत मोठी वाढ झाली आहे. या विस्तारामुळे मोठे यश मिळाले असली तरी त्यासोबतच उड्डाण विलंब, परताव्याशी संबंधित तक्रारी, सामान विषयक समस्या, गर्दी, लांबच लांब रांगा आणि गर्दीच्या वेळी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi