माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने केंद्र शासनाच्या 11 वर्षपूर्ती निमित दिनांक 30 ते 31 जुलै 2025 पर्यंत केंद्र शासनाचे 11 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर बस स्थानक निलंगा येथे दोन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत दोन्ही दिवस सर्वांसाठी …
Read More »ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी बीएसएनएलच्या कामगिरीचा घेतला आढावा, ग्राहक अनुभव आणि महसूल निर्मिती सुधारण्यावर दिला भर
नवी दिल्ली, 28 जुलै 2025. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत संचार भवन येथे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या मुख्य महाव्यवस्थापकांसोबत आढावा बैठक झाली. या उच्चस्तरीय बैठकीत बीएसएनएलच्या कामकाजातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच प्रादेशिक आव्हानांवर चर्चा करण्यात आली आणि कंपनीचे नेटवर्क आणि सेवा वितरणासाठी पुढील …
Read More »भारताने आपली लष्करी क्षमता, राष्ट्रीय दृढसंकल्प, नैतिकता आणि राजनैतिक कुशाग्रतेचे दर्शन घडवले
नवी दिल्ली, 28 जुलै 2025. “ऑपरेशन सिंदूरचा उद्देश सीमा ओलांडणे किंवा प्रांत ताब्यात घेणे हा नव्हता, तर पाकिस्तानने वर्षानुवर्षे खतपाणी घातलेले दहशतवादी अड्डे नष्ट करणे आणि सीमेपलिकडून केलेल्या हल्ल्यांमध्ये आपल्या प्रियजनांना गमावलेल्या निष्पाप कुटुंबांना न्याय मिळवून देणे हा होता,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 28, जुलै 2025 रोजी लोकसभेत स्पष्ट …
Read More »अंतराळ कार्यक्रमाचे प्रणेते प्रा. ई. व्ही. चिटणीस यांच्या सन्मानार्थ आयसर पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, 28 जुलै 2025. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार प्राध्यापक एकनाथ वसंत चिटणीस यांच्या सन्मानार्थ शताब्दी उत्सव परिषदेची सुरुवात आयसर (आयआयएसईआर) पुणे येथे चिंतन, उत्सव आणि प्रेरणा दिनाने झाली. कार्यक्रमाची सुरुवात “इंडिया इन स्पेस” या प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली, यामध्ये इस्रोच्या प्रक्षेपण वाहनांचे – एसएलव्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि चांद्रयान-3 सारख्या प्रमुख पेलोड्सचे …
Read More »भारताच्या हवामान विषयक सज्जतेला मिळाली चालना, भूविज्ञान मंत्रालयाच्या स्थापना दिनी डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन
नवी दिल्ली, 28 जुलै 2025. हवामान-अनुकूल आणि वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम भारताच्या उभारणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भूविज्ञान मंत्रालयाद्वारे विकसित नवीन वैज्ञानिक साधने आणि डिजिटल सेवांच्या संचाचे अनावरण केले, तसेच विज्ञान-केंद्रित नागरिक सेवांमध्ये लोक सहभाग आणि व्यापक जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय राजधानीत आयोजित …
Read More »पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजीचा अधिक चांगला वापर करण्याबाबत प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सरकारने उचललेली पावले
नवी दिल्ली, 28 जुलै 2025. देशभरातील गरीब कुटुंबांतील प्रौढ महिलांना अनामत रक्कम मुक्त एलपीजी जोडण्या देण्याच्या उद्दिष्टासह मे 2016 मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना (पीएमयुवाय) सुरु करण्यात आली. पीएमयुवाय अंतर्गत देशभरात 8 कोटी एलपीजी जोडण्या देण्याचे उद्दिष्ट सप्टेंबर 2019 रोजी साध्य झाले. या योजनेचा लाभ न घेतलेल्या उर्वरित गरीब कुटुबांसाठी ऑगस्ट 2021 …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (124 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या …
Read More »कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादनांच्या निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) सेंद्रिय कापूस प्रमाणिकरणाशी संबंधित निराधार आरोपांचे केले खंडन
केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाने सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीच्या उद्देशाने 2001 मध्ये राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम (NPOP) सुरू केला होता. कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादनांच्या निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) ही या राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठीची सचिवालयीन यंत्रणा म्हणून काम करत आहे. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची गरज भागवण्याची आवश्यकता वाटल्याने, उत्पादक …
Read More »सुरळीत लॉजिस्टिक्स व्यवस्थापन हा ऑपरेशन सिंदूरच्या यशातला एक निर्णायक घटक: संरक्षणमंत्री
“सशस्त्र दलांची हलवाहलव असो किंवा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी सामग्री पोहोचवणे असो – आपल्या यंत्रणांनी केलेले सुरळीत लॉजिस्टिक्स व्यवस्थापन ऑपरेशन सिंदूरच्या यशात एक निर्णायक घटक होता,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 जुलै 2025 रोजी वडोदरा येथील गति शक्ती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित करताना सांगितले. आजच्या …
Read More »निर्णयांची सूची: पंतप्रधानांचा मालदीवचा राजकीय दौरा
अनुक्रमांक करार/सामंजस्य करार 1. मालदीवसाठी 4,850 कोटी भारतीय रुपयांची कर्ज मर्यादा (LoC) वाढवणे. 2. भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध केलेल्या LoC वर मालदीवच्या वार्षिक कर्ज परतफेडीची बंधने कमी करणे. 3. भारत-मालदीव मुक्त व्यापार करार (IMFTA) वाटाघाटींचा शुभारंभ. 4. भारत-मालदीव राजनैतिक संबंध स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ संयुक्तपणे टपाल तिकीट जारी करणे. अनुक्रमांक उद्घाटन / हस्तांतरण 1. भारताच्या बायर्स क्रेडिट (खरेदीदार कर्ज योजना) …
Read More »
Matribhumi Samachar Marathi