पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन येथील ऐतिहासिक निसर्गोपचार आश्रमाचा ८१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते. यावेळी त्यांनी निसर्गोपचार ही केवळ उपचार पद्धती नसून ती एक जीवनपद्धती असल्याचे प्रतिपादन केले. गांधीजींची दृष्टी आणि दातृत्वाचा वारसा उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात महात्मा गांधींच्या दूरदृष्टीचे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi