नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोगाने (ECI) २०२६ मध्ये होणाऱ्या आसाम, केरळ, पुडुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदारांना मोठा दिलासा दिला आहे. यंदा मतदान केंद्रावर प्रवेश करण्यापूर्वी मतदारांना आपला मोबाईल फोन सुरक्षितपणे जमा करण्याची सुविधा मिळणार आहे. मतदान केंद्रावर मिळणार ‘या’ ६ विशेष सुविधा: निवडणूक आयोगाने २,१८,८०७ …
Read More »
Matribhumi Samachar Marathi