नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत 04.12.2025 पर्यंत, राज्यांनी/केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छ भारत अभियानाच्या (ग्रामीण) ऑनलाइन एकात्मिक व्यवस्थापन माहिती प्रणालीवर नोंदवलेल्या माहितीनुसार, एकूण 5,67,873 गावे हागणदारीमुक्त प्लस म्हणून घोषित केली गेली आहेत (आकांक्षीत -75,892, उदयोन्मुख-3,958, आदर्श-4,88,023). स्वच्छ भारत अभियानाच्या (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त प्लस म्हणून …
Read More »
Matribhumi Samachar Marathi