नवी दिल्ली, 28 जुलै 2025. देशभरातील गरीब कुटुंबांतील प्रौढ महिलांना अनामत रक्कम मुक्त एलपीजी जोडण्या देण्याच्या उद्दिष्टासह मे 2016 मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना (पीएमयुवाय) सुरु करण्यात आली. पीएमयुवाय अंतर्गत देशभरात 8 कोटी एलपीजी जोडण्या देण्याचे उद्दिष्ट सप्टेंबर 2019 रोजी साध्य झाले. या योजनेचा लाभ न घेतलेल्या उर्वरित गरीब कुटुबांसाठी ऑगस्ट 2021 …
Read More »
Matribhumi Samachar Marathi