नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित साहित्याची अंतिम मालिका ‘महामना वाङ्मय’ प्रकाशित केली. उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी महामना मालवीय यांचे वर्णन एक थोर राष्ट्रभक्त, पत्रकार, समाजसुधारक, वकील, मुत्सद्दी, शिक्षणतज्ज्ञ आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे ख्यातनाम …
Read More »नवी दिल्लीत कृत्रिम बुद्धीमत्ता उत्क्रांतीवरील राष्ट्रीय परिषदेला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025. नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात, गुरू गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाद्वारे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि आउटलुक मासिकाच्या सहयोगाने आयोजित ‘एआय इवोल्युशन -द महाकुंभ ऑफ एआय’ (एआय उत्क्रांती – एआयचा महाकुंभ) या प्रमुख राष्ट्रीय परिषदेला आज उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना संबोधित …
Read More »उपराष्ट्रपतींनी भारतीय संरक्षण लेखा सेवा अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित केले
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज भारतीय संरक्षण लेखा सेवा (आयडीएएस) च्या 2023 आणि 2024 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित केले. उपराष्ट्रपती म्हणाले की, 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे देश वाटचाल करत असताना, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात सनदी अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांनी अमृत …
Read More »उपराष्ट्रपतींना आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांची आणि कामगिरीची माहिती देण्यात आली
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय मंत्री, जुएल ओराम, यांनी आज मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संसद भवनामध्ये उपराष्ट्रपती, सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, आदिवासी जनतेच्या कल्याणासाठी मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपराष्ट्रपतींना देण्यात आली. या सादरीकरणामध्ये आदिवासी हक्क सुरक्षित करण्याचे प्रयत्न, शिक्षण आणि आरोग्य सेवा …
Read More »कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद विचारांची मौलिकता आणि मूल्यांच्या कालातीतपणात असते- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, 10 जुलै 2025. “जागतिक शक्ती म्हणून भारताचा उदय हा बौद्धिक आणि सांस्कृतिक महत्व वाढीसह झाला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण याशिवाय होणारी वाढ चिरंतन नसेल आणि ती आपल्या परंपरांशी सुसंगत नसेल, असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले आहे. एखाद्या राष्ट्राची ताकद त्याच्या विचारांची मौलिकता, त्याच्या मूल्यांची …
Read More »शेतकऱ्याचा पुत्र नेहमी सत्याची कास धरतो – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रीय कृषी-खाद्योत्पादने आणि जैवउत्पादन संस्थेतील (National Agri-Food and Biomanufacturing Institute – NABI) प्रगत उद्योजकता आणि कौशल्य विकास कार्यक्रम (Advanced Entrepreneurship and Skill Development Programme – A-ESDP) संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपण स्वतः शेतकरी पुत्र आहोत, आणि शेतकऱ्याचा पुत्र …
Read More »नवे काश्मीर ही आता संघर्षाची कहाणी राहिली नसून विश्वासाच्या पुनर्निर्मितीची कथा झाली आहे, श्रद्धेचे फळ मिळू लागले आहे- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली 15 फेब्रुवारी 2025. उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, “वर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या 35 वर्षांतील सर्वाधिक मतदान झाल्याने काश्मीर खोऱ्यात मतदानाच्या सहभागात 30 अंकांची वाढ दिसून आली. लोकशाहीला तिचा खरा आवाज, अनुनाद प्राप्त झाला आहे. हा भाग आता संघर्षाची कहाणी सांगत नाही; काश्मीरमधील गुंतवणुकीसाठी येणारा प्रत्येक प्रस्ताव केवळ भांडवलविषयक नसून विश्वासाचे वातावरण पुन्हा निर्माण …
Read More »शेतकऱ्यांकडे राजकीय ताकद आणि आर्थिक क्षमता आहे ; त्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नये – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
शेतकरी हे अन्नदाते आहेत, त्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नये, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ते आज चित्तोडगड येथे अखिल मेवाड प्रदेश जाट महासभेला संबोधित करत होते. “जेव्हा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हाच देशाची परिस्थिती सुधारते. कारण, शेतकरी हेच अन्नदाते आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाकडेही पाहू नये किंवा मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहू …
Read More »एक अत्यंत शुभ चिन्ह, देवभूमी उत्तराखंडाने समान नागरी संहितेला प्रत्यक्षात साकार केले आहे – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2025. आजचा दिवस अत्यंत शुभ असून उत्तराखंड राज्याने आज समान नागरी संहिता (युसीसी) प्रत्यक्षात लागू केली आहे अशा शब्दात उप-राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. धनखड यांनी आज राज्यसभा अंतर्वासिता कार्यक्रमातील सहभागींच्या पाचव्या तुकडीसाठी उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह येथे आयोजित उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले तसेच त्यांनी …
Read More »कर्पूरी ठाकूर हे सामाजिक न्यायाचे रक्षणकर्ते – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
भारतरत्न कर्पूरी ठाकूर हे सामाजिक न्यायाचे रक्षणकर्ते होते, त्यांनी आरक्षण लागू केले आणि लोकसंख्येतल्या मोठ्या प्रमाणातील वंचित वर्गासाठी असंख्य संधी उपलब्ध करून दिल्या, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त बिहारमधील समस्तीपूर इथे आज स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींनी संबोधित …
Read More »
Matribhumi Samachar Marathi