नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “कमाल शासन – किमान सरकार” या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने, भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी) गुजरात सरकारच्या सहकार्याने 30 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान गांधीनगर येथे “सुशासन” या विषयावर दोन दिवसीय …
Read More »ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहेः पंतप्रधान
ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. मायगव्हइंडियाकडून एक्सवर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना ते म्हणालेः “तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर करून ग्रामीण सक्षमीकरणाला चालना देत आहोत…”
Read More »
Matribhumi Samachar Marathi