Tuesday, May 19 2026 | 07:05:28 AM
Breaking News

ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहेः पंतप्रधान

Connect us on:

ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

मायगव्हइंडियाकडून एक्सवर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना ते म्हणालेः

“तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर  करून ग्रामीण सक्षमीकरणाला चालना देत आहोत…”

About Matribhumi Samachar

Check Also

भारतातील घराच्या छतावर बसवलेली सौर ऊर्जा प्रणाली आणि नेट मीटरिंग व्यवस्था.

PM सूर्य घर योजना २०२६: ३१ लाखांहून अधिक घरांना लाभ, जाणून घ्या मोफत विजेचे संपूर्ण गणित

भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारची ‘PM सूर्य घर: मोफत वीज योजना’ एक मैलाचा …