Wednesday, September 16 2026 | 08:03:06 AM
Breaking News

ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहेः पंतप्रधान

Connect us on:

ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

मायगव्हइंडियाकडून एक्सवर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना ते म्हणालेः

“तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर  करून ग्रामीण सक्षमीकरणाला चालना देत आहोत…”

About Matribhumi Samachar

Check Also

महिला व बालविकास मंत्रालयाच्या ‘कारा’कडून पुण्यात ४ थी प्रादेशिक कार्यशाळा यशस्वी; दिव्यांगांच्या कौटुंबिक पुनर्वसनावर भर!

केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने (CARA …