Wednesday, January 07 2026 | 07:37:14 AM
Breaking News

ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहेः पंतप्रधान

Connect us on:

ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

मायगव्हइंडियाकडून एक्सवर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना ते म्हणालेः

“तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर  करून ग्रामीण सक्षमीकरणाला चालना देत आहोत…”

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …