कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) तात्पुरत्या वेतनपट अहवालानुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये 17.80 लाख नवीन कर्मचारी महामंडळाशी जोडले गेल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबर, 2024 मध्ये 21,588 नवीन आस्थापना ईएसआयसी योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या. त्यामुळे अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले. ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत एकूण नोंदणीमध्ये 3% …
Read More »राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधानांची भेट घेतली
राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने आपल्या X हँडलवर पोस्ट केले आहे: “राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @PawarSpeaks” भारत : 1885 …
Read More »अंदमान आणि निकोबारमधील बेटांना आपल्या शूर वीरांचे नाव देणे हा त्यांनी देश सेवेसाठी केलेल्या कार्याचे भावी पिढ्यांना स्मरण होत राहील याची सुनिश्चिती करण्याचा एक मार्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी
अंदमान आणि निकोबारमधील बेटांना आपल्या शूर वीरांचे नाव देणे हा त्यांनी देश सेवेसाठी केलेल्या कार्याचे भावी पिढ्यांना स्मरण होत राहील याची सुनिश्चिती करण्याचा एक मार्ग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जे देश आपल्या मुळांशी जोडलेले असतात ते देश विकास आणि राष्ट्र उभारणीत पुढे वाटचाल करतात असेही …
Read More »राष्ट्रपती निलयम, 29 डिसेंबरपासून 15 दिवसांचा पुष्प आणि फलोत्पादन महोत्सव करणार आयोजित
राष्ट्रपती निलयम, बोलारम, सिकंदराबाद येथे 29 डिसेंबर 2024 पासून 15 दिवसांचा पुष्प आणि फलोत्पादन महोत्सव ‘उद्यान उत्सव’ आयोजित करणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंट (मॅनेज) हैदराबाद आणि भारतीय कृषी संशोधन परिषद, यांच्या सहकार्याने हा उद्यान उत्सव आयोजित केला जाणार आहे. लोकांच्या सहभागातून निसर्गोत्सव साजरा …
Read More »पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी 4 आठवड्यांच्या हिवाळी कार्यानुभव कार्यक्रम -2024चे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा विजया भारती सयानी यांनी केले उद्घाटन
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC), भारतातील पदव्युत्तर-स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी 4 आठवड्यांचा वैयक्तिक हिवाळी कार्यानुभव कार्यक्रम -2024 सुरू केला आहे. देशातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विविध शैक्षणिक विषयांतील 80 विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. 1,000 हून अधिक अर्जदारांमधून त्यांची निवड करण्यात आली. या उपक्रमाचे उदघाटन करताना,राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या(NHRC),अध्यक्ष ,विजया भारती सयानी यांनी सर्व …
Read More »डॉ.मनसुख मांडवीय यांनी फिट इंडिया सायकलिंग मोहीमेला दाखवला हिरवा झेंडा; देशभरात 1000 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन
मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे आज सकाळी ‘फिट इंडिया सायकलिंग मोहीम ’ च्या प्रारंभासह फिट इंडिया चळवळीने निरोगी आणि हरित भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी केंद्रीय युवा व्यवहार …
Read More »प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपरेल (पीएम मित्र) योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांनी युनिक्लो या जपानी कंपनीला केले आमंत्रित
भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला मजबूत करण्यासाठी सामायिक वचनबद्धता दाखवत भारतात गुंतवणूक करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंग यांनी युनिक्लो या जपानी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. युनिक्लोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यापूर्वी भेट घेऊन कापसाच्या उत्पादनाची क्षमता, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासह भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात सहकार्य करायला उत्सुकता दर्शवली होती. त्याच …
Read More »केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी “टुगेदर अगेंस्ट एचपीव्ही ” परिषदेमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा सामना करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांचे केले समर्थन
भारताने विकसित केलेली गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील लस परवडणारी आणि अधिक प्रभावी आहे असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. कोविड महामारीच्या काळात मिशन “सुरक्षा” सुरु केल्याबद्दल तसेच सरकारच्या लसीकरण कार्यक्रमाला ठामपणे पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना, सिंह यांनी मानवी पॅपिलोमा …
Read More »प्रसारमाध्यमे पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संवर्धनाशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात -चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचं प्रतिपादन
महाराष्ट्र राज्यात वाघांची सर्वाधिक संख्या असलेल्या आणि विस्तीर्ण वनव्याप्ति असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात वन्यजीव पर्यटनाच्या व्यतिरिक्त इको पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याची गरज असून पत्रकारांनी पर्यटनाची क्षमता ही गोंडकालीन मंदिरांमधील सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, गावांमधील खाद्यपदार्थ आणि जीवनशैली अशा बाबीमध्ये शोधण्याचे आवाहन करुन प्रसारमाध्यमे पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संवर्धनाशी संबंधित …
Read More »केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील महिला तुकडी
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील महिलांच्या तुकडीची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: (i) वरिष्ठ महिला कमांडंटच्या नेतृत्वाखालील विविध श्रेणीपैकी महिला राखीव तुकडीची क्षमता 1,025 आहे. (ii) विमानतळ, दिल्ली मेट्रो, सरकारी इमारतींची सुरक्षा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादींवरील सुरक्षा कर्तव्यांसाठी जिथे महिलांची आवश्यकता असते अशा ठिकाणी महिला राखीव तुकडी कार्यरत राहू शकेल. (iii) दलातील …
Read More »
Matribhumi Samachar Marathi