Wednesday, December 10 2025 | 11:27:51 AM
Breaking News

National

‘डीआरडीओ’ कडून प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाच्या सलग दोन चाचण्या यशस्वी

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2025. डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने काल  28  आणि आज 29 जुलै, 2025  रोजी ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाच्या  सलग दोन यशस्वी  चाचण्या घेतल्या. या क्षेपणास्त्र प्रणालीचा कमाल आणि किमान पल्ला क्षमता निश्चित  करण्यासाठी ‘वापरकर्ता मूल्यांकन’  चाचण्यांचा (यूजर इव्हॅल्यूएशन) भाग …

Read More »

भारताने आपली लष्करी क्षमता, राष्ट्रीय दृढसंकल्प, नैतिकता आणि राजनैतिक कुशाग्रतेचे दर्शन घडवले

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2025. “ऑपरेशन सिंदूरचा उद्देश सीमा ओलांडणे किंवा प्रांत ताब्यात घेणे हा नव्हता, तर पाकिस्तानने वर्षानुवर्षे खतपाणी घातलेले दहशतवादी अड्डे नष्ट करणे आणि सीमेपलिकडून केलेल्या हल्ल्यांमध्ये आपल्या प्रियजनांना गमावलेल्या निष्पाप कुटुंबांना न्याय मिळवून देणे हा होता,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 28, जुलै 2025 रोजी लोकसभेत स्पष्ट …

Read More »

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजीचा अधिक चांगला वापर करण्याबाबत प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सरकारने उचललेली पावले

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2025. देशभरातील गरीब कुटुंबांतील प्रौढ महिलांना अनामत रक्कम मुक्त एलपीजी जोडण्या देण्याच्या उद्दिष्टासह मे 2016 मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना (पीएमयुवाय) सुरु करण्यात आली. पीएमयुवाय अंतर्गत देशभरात 8 कोटी एलपीजी जोडण्या देण्याचे उद्दिष्ट सप्टेंबर 2019  रोजी साध्य झाले. या योजनेचा लाभ न घेतलेल्या उर्वरित गरीब कुटुबांसाठी ऑगस्ट 2021 …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (124 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या …

Read More »

सुरळीत लॉजिस्टिक्स व्यवस्थापन हा ऑपरेशन सिंदूरच्या यशातला एक निर्णायक घटक: संरक्षणमंत्री

“सशस्त्र दलांची हलवाहलव असो किंवा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी सामग्री  पोहोचवणे असो  – आपल्या यंत्रणांनी केलेले सुरळीत  लॉजिस्टिक्स व्यवस्थापन ऑपरेशन सिंदूरच्या यशात एक निर्णायक घटक होता,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 जुलै 2025 रोजी वडोदरा येथील गति शक्ती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित करताना सांगितले. आजच्या …

Read More »

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या वतीने 26 व्या कारगिल विजय दिनाच्या गौरवार्थ तसेच सार्वजनिक जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन

कारगिल युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या 26 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयात आज कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला गेला. हा ऐतिहासिक दिवस देशाच्या इतिहासात एक अविस्मरणीय अध्याय कोरणाऱ्या भारतीय लष्कराच्या शूरवीर जवानांच्या अतूट धैर्याचे, पराक्रमाचे आणि सर्वोच्च त्यागाचे स्मरण करून देणारा आहे. दक्षिण कमांड युद्ध …

Read More »

भारतीय लष्कराकडून कारगिल विजय दिनाचे, 26 व्या वर्धापन दिनानिमित्त स्मरण

कारगिल विजय दिनाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त, भारतीय लष्कराने 1999 च्या कारगिल युद्धातील शूरवीर सैनिकांचे पराक्रम आणि सर्वोच्च बलिदान स्मरणात ठेवत हा दिवस आदरपूर्वक, अभिमान आणि देशव्यापी सहभागासह साजरा केला. मुख्य कार्यक्रम द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकात दोन दिवस चालला. या कार्यक्रमाला श्री. मनसुख मांडविया (केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री, तसेच  युवा व्यवहार …

Read More »

कारगिल विजय दिवस: 1999 साली भारताला विजय मिळवून देणाऱ्या सैनिकांच्या अदम्य साहसाला आणि बलिदानाला राष्ट्राचे अभिवादन

26 जुलै रोजी साजऱ्या केला जाणाऱ्या ‘कारगिल विजय दिवसा’निमित्ताने मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या शूरवीरांना राष्ट्र अभिवादन करत आहे. 1999 साली भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 26 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय …

Read More »

जगातील सर्वात मोठी सहकारी धान्य साठवणूक योजना

नवी दिल्‍ली, 22 जुलै 2025 केंद्र सरकारने 31 मे 2023 रोजी सहकारी क्षेत्रात जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेला मंजूरी दिली होती, आणि त्यानंतर आता ती पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध विद्यमान योजनांच्या (जसे की, कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF), कृषी …

Read More »

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली

नवी दिल्‍ली, 22 जुलै 2025. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी (पीएमआरबीपी) ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15.08.2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in येथे 01.04.2025 रोजी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. शौर्य, सामाजिक सेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांना (बालक) …

Read More »