जल जीवन अभियान महिला सक्षमीकरणाला विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला चालना देत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दारी स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्यामुळे महिला आता कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेकडे लक्ष पुरवू शकतात. एक व्हिडिओ पोस्ट X वर शेअर करताना त्यांनी लिहिले आहे : ”जल जीवन मिशन महिला …
Read More »
Matribhumi Samachar Marathi