प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम ₹2,000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आता शेतकऱ्यांचे लक्ष पुढील हप्त्याकडे लागले आहे. पुढील हप्ता कधी येणार? PM किसान योजनेअंतर्गत साधारणपणे दर 4 महिन्यांनी हप्ता दिला जातो. …
Read More »महिला आरक्षण विधेयक ही काळाची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
महिला आरक्षण विधेयक ही सध्याच्या काळाची गरज आहे आणि हा कायदा आणून त्याची अंमलबजावणी करण्याप्रती मोदी सरकार कटिबद्ध आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. X मंचावरील संदेशात केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणतात, “महिला आरक्षण विधेयक ही सध्याच्या काळाची गरज आहे. धोरण निर्मितीमध्ये योगदान …
Read More »केंद्र सरकारचा मोठा दावा: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट; महाराष्ट्राला ५ दिवसांत १४,००० कोटींची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत केले. १. महाराष्ट्रासाठी ‘डिजिटल’ दिलासा: महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीचा संदर्भ देताना चौहान यांनी सांगितले की, केंद्राच्या डिजिटल प्रणालीचा वापर करून राज्य …
Read More »पश्चिम आशियातील संकट: ३.७५ लाख भारतीयांची सुखरूप घरवापसी; पंतप्रधान मोदींनी मांडला भारताचा ‘सुरक्षा प्लॅन’
नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत देशाच्या ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत मोठे निवेदन केले. “हे संकट केवळ राजनैतिक नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेवरचा मोठा आघात आहे,” असे नमूद करत त्यांनी भारताने आतापर्यंत उचललेल्या पावलांची माहिती दिली. युद्धाच्या छायेत ३.७५ लाख भारतीयांची सुटका युद्ध सुरू …
Read More »मतदान केंद्रावर आता मोबाईलची चिंता मिटली! निवडणूक आयोगाचा २०२६ च्या विधानसभा निवडणुकांसाठी मोठा निर्णय
नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोगाने (ECI) २०२६ मध्ये होणाऱ्या आसाम, केरळ, पुडुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदारांना मोठा दिलासा दिला आहे. यंदा मतदान केंद्रावर प्रवेश करण्यापूर्वी मतदारांना आपला मोबाईल फोन सुरक्षितपणे जमा करण्याची सुविधा मिळणार आहे. मतदान केंद्रावर मिळणार ‘या’ ६ विशेष सुविधा: निवडणूक आयोगाने २,१८,८०७ …
Read More »आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन
भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून स्थापन आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने (AYUSHEXCIL) आज नवी दिल्लीत आपला चौथा स्थापना दिन साजरा केला. स्थापनेपासून, आजपर्यंत परिषदेने निर्यातदारांची क्षमता वाढवणे, निर्यात प्रक्रिया आणि नियामक अनुपालन सुलभ करणे, तसेच प्रमुख परदेशी बाजारपेठांमध्ये बी2बी बैठका, आंतरराष्ट्रीय …
Read More »आयुष मंत्रालयाच्या वतीने नवव्या सिद्ध दिन सोहळ्यानिमित्त उद्या चेन्नई इथं कार्यक्रमाचे आयोजन, सहा जानेवारीला राष्ट्रीय सिद्ध दिन साजरा केला जाणार
केंद्रीय आयुष मंत्रालय, राष्ट्रीय सिद्ध संस्था आणि सिद्ध संशोधनासाठी केंद्रीय परिषद या आपल्या संलग्न संस्थांच्या सहकार्याने, तसेच तामिळनाडू सरकारच्या भारतीय औषध आणि होमिओपॅथी संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने, 3 जानेवारी 2026 रोजी चेन्नई येथील कलाईवनार अरंगम येथे नववा सिद्धा दिवस साजरा करणार आहे. “जागतिक आरोग्यासाठी सिद्ध” ही या कार्यक्रमाची संकल्पना असून सिद्ध वैद्यकशास्त्राचे जनक म्हणून पूजनीय असलेल्या …
Read More »आयएनएसव्ही कौंडिण्यने आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला केली सुरुवात
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या, पारंपरिक शिवणकाम केलेल्या जहाजाने ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ने 29 डिसेंबर 2025 रोजी गुजरातच्या पोरबंदरहून ओमानमधील मस्कतच्या दिशेने आपल्या पहिल्या परदेशी सागरी प्रवासाला सुरुवात केली. ही ऐतिहासिक मोहीम भारताच्या प्राचीन सागरी वारशाला पुनरुज्जीवित करण्याच्या, तो समजून घेण्याच्या आणि एका प्रत्यक्ष सागरी प्रवासाद्वारे वारशाचा गौरव …
Read More »राष्ट्रपतींनी आयएनएस वाघशीर या पाणबुडीमधून केला प्रवास
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पश्चिम किनाऱ्यावर पाणबुडी आयएनएस वाघशीरमधून पाण्याखालून प्रवास केला. नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी यावेळी राष्ट्रपतींसोबत होते. त्यांनी आज (डिसेंबर 28, 2025) कर्नाटकातील कारवार नौदल बंदर येथे पाणबुडीमध्ये प्रवेश केला. सुमारे 2 तास चाललेल्या या फेरीदरम्यान त्यांनी पाणबुडीतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (129 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025 माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. ‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत, तुमचं अभिनंदन. काही दिवसातच 2026 हे वर्ष सुरू होणार आहे आणि आज जेव्हा मी तुमच्याशी बोलत आहे, गेल्या संपूर्ण वर्षाच्या आठवणी मनात पिंगा घालत आहेत – अनेक छायाचित्रे, अनेक चर्चा, अनेक उपलब्धी, ज्यांनी देशाला …
Read More »
Matribhumi Samachar Marathi